शिवप्रतापदीन- प्रतापगडच्या पायथ्याशी खान

खान आणि खानाची फौज अफाट,म्हणून सगळे दचकून होते म्हणून मावळ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महाराजांनी त्या युद्धावेळी साक्षात आई भवानी ने आपल्याला स्वप्नात दर्शन दिले आणि भवानी तलवार दिली अशी ही समज काढता येते
शहाजी राजांना अटक करणाऱ्या आणि आपल्या थोरल्या भावाला(संभाजींना) मारून टाकणाऱ्या खानाचे मुंडके महाराजांनी जिजाऊ मासाहेबांना राजगडावर भेट म्हणून पाठवले.राजगडच्या बालेकिल्ल्याच्या डाव्या कोपरयात ते पुरलेले आहे.
१०नोव्हेंबर१६५९ दिनांक नुसार (त्याकाळची तिथी-मार्गशिष शुद्ध सप्तमी शके १५८१)ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानास प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला आणि आम्हा मावळ्यांना मंत्र दिला शत्रू कितीही मोठा शक्तिशाली का असेना आम्ही त्याला यमसदनी पाठवू शकतो.
शिवरायांनी अफझल खानाला तहाचे आमिष दाखवून मोठ्या युक्तीने बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवले.
भेटीसाठी सुंदर "शामियाना" उभारला.राजांचा वकील पंताजी पंडित,"जीवा महाला" व खानाचा वकील कृष्णाजी भास्कर,"सय्यद बंडा" सोबत १०-१०
अंगरक्षक होते.असे वाचण्यात आहे
"आओ 'सिवाजी' गले लग जाओ"असे म्हणून खानाने राजांना आलिंगन देताना त्यांना आपल्या मगरमिठीत घट्ट पकडले.राजांचे डोके दाबून पाठीवर वार करणार इतक्यात राजांनी क्षणाचा हि विलंब न करता वाघनखे खानाच्या पोटात खुपसली.पापणी लवण्यास सुद्धा जितका वेळ लागत नाही इतक्या कमी वेळात ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपुचे पोट फाडले त्याच प्रमाणे महाराजांनी आपल्यापेक्षा फुट दीड फुट उंच व धिप्पाड असलेल्या खानाचा कोथळाच बाहेर काढला.पुढच्या काही वेळात "सय्यद बंडा" महाराजांवर पाठीमागून तलवार घेऊन चालून आला तोच जीवा महालाने त्याचा हातच खांद्यापासून अलग केला.म्हणूनच म्हणतात "होता जीवा म्हणून वाचला "शिवा"त्याचवेळी संभाजी कावजीने खानाचे मुंडकेच उडवले.शहाजी राजांना अटक करणाऱ्या आणि आपल्या थोरल्या भावाला(संभाजीला) मारून टाकणाऱ्या खानाचे मुंडके महाराजांनी जिजाऊ मासाहेबांना राजगडावर भेट म्हणून पाठवले.राजगडच्या बालेकिल्ल्याच्या डाव्या कोपरयात ते पुरलेले आहे.
भेटीसाठी सुंदर "शामियाना" उभारला.राजांचा वकील पंताजी पंडित,"जीवा महाला" व खानाचा वकील कृष्णाजी भास्कर,"सय्यद बंडा" सोबत १०-१०
अंगरक्षक होते.असे वाचण्यात आहे
"आओ 'सिवाजी' गले लग जाओ"असे म्हणून खानाने राजांना आलिंगन देताना त्यांना आपल्या मगरमिठीत घट्ट पकडले.राजांचे डोके दाबून पाठीवर वार करणार इतक्यात राजांनी क्षणाचा हि विलंब न करता वाघनखे खानाच्या पोटात खुपसली.पापणी लवण्यास सुद्धा जितका वेळ लागत नाही इतक्या कमी वेळात ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपुचे पोट फाडले त्याच प्रमाणे महाराजांनी आपल्यापेक्षा फुट दीड फुट उंच व धिप्पाड असलेल्या खानाचा कोथळाच बाहेर काढला.पुढच्या काही वेळात "सय्यद बंडा" महाराजांवर पाठीमागून तलवार घेऊन चालून आला तोच जीवा महालाने त्याचा हातच खांद्यापासून अलग केला.म्हणूनच म्हणतात "होता जीवा म्हणून वाचला "शिवा"त्याचवेळी संभाजी कावजीने खानाचे मुंडकेच उडवले.शहाजी राजांना अटक करणाऱ्या आणि आपल्या थोरल्या भावाला(संभाजीला) मारून टाकणाऱ्या खानाचे मुंडके महाराजांनी जिजाऊ मासाहेबांना राजगडावर भेट म्हणून पाठवले.राजगडच्या बालेकिल्ल्याच्या डाव्या कोपरयात ते पुरलेले आहे.
कवी भूषण सांगतात ,फ्रेंच फोर्तुगीज हरविले .हबशी आणि तुर्क ह्यांची गलबते उलटवून टाकली.पाहता पाहता रुस्तुमखानास ज्यांनी धरणी चटविली. त्या भीतीप्रद आठवणींचे ध्वनी आजही ऐकू येतात,ह्या घटनांची आठवण होताच आज देखील सर्वांग शाहारते.दचकून दचकून चंगीजखानाचा वंशज सांगतो,मित्र हो!चहूंकडून खबर घेत रहा कि,शिवाजीराजे कोठपर्यंत आक्रमण करीत आले आहेत,ह्याची अष्ट दिशातून नित्य खबर आणा आणि मला द्या.
।। सेवेच्या ठायी तत्पर
दर्शन फाटक निरंतर ।।
No comments:
Post a Comment